विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. नंतर भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने फलकावर काहीतरी अभद्र वाक्य लिहिली. शिक्षकांनी ती वाचताच पालकांना … Read More









