नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच सेवा सहकारी संस्था जिवंत
तबस्सुम पठाण,भंडारा (दै.लोकजन) ः- महाराष्ट्र सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना दिलासा देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली.त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.मात्र या कर्जमाफीतून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी … Read More













