उमरझरी येथे जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने दोन रानगव्यांचा मृत्यू
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा ःवन्यप्राण्यांपासून शेतपिकाचे नुकसान होवू नये म्हणून शेतकऱ्यांने सोडलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होवून दोन रानगव्यांची मृत्यू झाला. ही घटना दि. १२ मार्च रोजी लाखनी … Read More









