नूतन कन्या शाळेचा ९९.६७ टक्के निकाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट निकाल दिल्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेत सुद्धा नूतन कन्या शाळेने आली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३०९ विद्यार्थिनी नूतन कन्या शाळेतून … Read More

तुमसर नगरपरिषदेत प्रशासकीय अनागोंदी; नगराध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर नगरसेवकांचा ‘अविश्वास’

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहराच्या विकासाचा कणा समजली जाणारी नगरपरिषद सध्या विकासकामांच्या मुद्द्यापेक्षा अंतर्गत संघर्षानेच जास्त गाजत आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गटांतील मिळून तब्बल २३ … Read More

जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची नवी वाट : अर्जुनी (मोरगाव) येथील २३ महिलांनी पूर्ण केली दहावी

*उमेद अभियान व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांचा उपक्रम  अर्जुनी-मोरगाव :- तालुक्यातील उमेद अभियानाशी संलग्न 23 महिला कॅडर यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर शिक्षणाची नवी वाट निर्माण करत … Read More

एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं

मुंबई:- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लग्न कार्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे गेले असता, त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका बसला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली … Read More

भरधाव ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- देव्हाडा बुज. येथे भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दिनेश योगराज ऊके (वय ३०) रा. चिचोली, ता. ता. खैरलांजी, जि. बालाघाट असे … Read More

सीतासावंगी खून प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून महादेव शंकर कामथे यांची हत्या करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निमर्ूलन समितीचे पदाधिकारी यांनी … Read More

मुंढरी बु. येथे १३ दिवसांचे आमरण उपोषण मागण्या मान्य झाल्यानंतर मागे

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मुंढरी बु. गावाच्या संरक्षणासाठी १३ दिवसांपासून सुरू असले माजी जि. प. सदस्य के. बी. चौरागडे यांचे आमरण उपोषण अखेर मंगळवार, ६ मे २०२६ रोजी रात्री … Read More

मतदारसंघात धान, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान चिरडली गोरेगाव-तिरोडा अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्यांची स्वप्ने

गोंदिया :- आभाळातून बरसणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच आशेचा दूत मानला जातो. मात्र ऋतूचक्राचा ताळमेळ बिघडला की हाच पाऊस संकटाचे सावट बनून उभा राहतो. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५) आलेल्या … Read More

कोलकाता:ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममतांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास बंगालमध्ये सरकार कोणाचं?; उज्ज्वल निकम यांनी सांगितला कायदेशीर मार्ग

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत २०७ जागा जिंकत भाजपने ऐतिहासिक मुसंडी मारली. तब्बल १५ वर्षांच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला धक्का देत भाजपनं बंगालमध्ये स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला. पश्चिम बंगालमधला हा विजय … Read More