जनगणनेतून ओबीसी गायब करण्याचा डाव, केंद्राने वेळीच सुधारणा न केल्यास देशभर आंदोलने
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “ज्यांची जेवढी संख्या, त्यांचा तेवढा वाटा” हे लोकशाहीचे मूलभूत सूत्र पायदळी तुडवून केंद्र सरकारने २०२६ २०२७ च्या जनगणनेतून ओबीसी प्रवर्ग जाणीवपूर्वक वगळला आहे. २२ जानेवारी … Read More









