शेत-पाणंद रस्त्यांचा प्रश्न मिटणार; पण राजकीय द्वेष मोठा
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- ग्रामीण भागातील शेत रस्त्यांच्या प्रश्न आजही कायम आहे. शेतकऱ्यांना पायी जाणे अडचणीचे होत आहे. अलीकडे शेती व्यवसायात प्रगती होत असताना रस्त्यांची अडचण होती. शेत-पाणंद रस्त्यांच्या प्रश्न … Read More









