“जलजीवन मिशन’ फसले; गोंदियात ७९% गावांना पाणी नाही, घरकुल योजनाही रखडल्या!
अर्जुनी -मोर.:- ११ डि सेंबर २०२५ रोजी अजर्ुनी-मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेच्या अधिवेशनात “जलजीवन मिशन’ आणि “नगर विकास’ विभागांतर्गत वनजमिनीच्या प्रश्नावरून राज्य सरकारला धारेवर धरले. ग्रामीण भागातील … Read More









