भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; “बिनविरोध’ वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मुंबई:- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून भाजपने निवडणुकांपूर्वीच ४४ नगरसेवक जिंकले आहेत. कारण, कल्याण डोंबिवलीसह काही महापालिकेत भाजप महायुतीचे जवळपास ६८ नगरसेवक बनिविरोध निवडून आले आहेत. त्यावरुन … Read More









