अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई/भंडाराः- राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा … Read More









