अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी;कोणताही बाधित शेतकरी मदतीपासूनवंचित राहू नये-विनोद अग्रवाल
गोंदिया:- हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या भात पिकांची कापणीसाठी तयार होती, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आमदार विनोद … Read More









