स्वाभिमानी वृत्तीने राष्ट्ररक्षणासाठी एकत्र येणे ही काळाची गरज
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- कितीही कठीण परिस्थिती असली तरी धैर्याने आणि स्वाभिमानाने देशाच्या व समाजाच्या रक्षणसाठी लढा देण्याची वेळ येते. तेव्हा प्रत्येकाने एकत्र आले पाहिजे. शहीद अवंतीबाई यांच्या जीवनकार्यातून शिक्षण, … Read More









