कलम ३४० हे ओबीसी समाजाच्या न्यायासाठी; संविधानाचे पावित्र्य जपूया – प्राचार्य राहुल डोंगरे
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलित, शोषित आणि वंचित समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी संविधानातून सर्व घटकांना न्याय मिळावा, यासाठी भक्कम पाया … Read More









