फडणवीस सरकारने आणखी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ९ कोटी ६० लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *