मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर ओबीसी समाज आक्रमक झाला. राज्यभरात ओबीसी समाजाकडून आंदोलनं सुरू झाली.

मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. याचिकाकर्ते, सरकार आणि आंदोलनकर्ते यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आता कोर्टाने मोठा आदेश दिला आहे.

महाराष्ट्राची विविध कंपन्यांशी सामंजस्य करार ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल … Read More

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. मनोज जरांगे पाटील असंख्य मराठा बांधवांसह आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.