ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी देशाचं नेतृत्व केले. त्यांचे श्रेय जाते फक्त आणि फक्त पवार साहेबांना !

सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.

तिरुअनंतपुरम:पंतप्रधान मोदींनी केरळच्या विझिंजम मध्ये विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरचे उद्घाटन केले आहे, जे खोल पाण्यात बनवले जाईल.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वैभव सूर्यवंशीला फोन करत त्याचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्याला १० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

भारताने नुकतेच सिंधू पाणी करार रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली आहे, परंतु सिंध प्रांतातील अंतर्गत गोंधळामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.

काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे देण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी आता एनआयएनं देखील गुन्हा दाखल केला आहे. एनआयए या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करेल.

पुलवामानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी संघटनेने ‘द रेसिस्टन्स फ्रंट ने स्वीकारली आहे.

दिल्ली महापालिकेच्या महापौरपदासाठी २५ एप्रिलला मतदान आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ही निवडणूकच न लढण्याचा निर्णय आपने घेतल्याने भाजपला एकप्रकारे बाय मिळाला आहे.

राज्यपालांकडून आलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींना तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त करत म्हटले आहे की भारताने अशा पद्धतीच्या लोकशाहीची कधीही कल्पनाही केली नव्हती