भारताचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी नुकताच अयोध्या-बाबरी मशीद वाद प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे सांगितले.