भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंध २०१९ पासून स्थगित आहेत.काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० रद्द केलं होतं. या निर्णयामुळे पाकिस्तान चांगलाच संतापला होता.