भारत आणि कॅनडामधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत.खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता.